स्वातंत्र्य भारत पक्ष (शेतकरी संघटना) जिल्हा बैठक

प्रतीनीधी- कार्यकारी संपादक -मुनीर सय्यद

स्वातंत्र्य भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक दि 30 डिसेंबर रोजी दु.1 वाजता VIP गेस्ट हाऊस संगमनेर रोड, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीचे विषय
संपूर्ण कर्जमुक्ती
थकीत पीकविमा
वन्य जीव संरक्षण कायदा
सोयाबीनचे घटलेले दर
नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी मित्रांना आवाहन आहे आपल्या न्याय व हक्कासाठी सदर बैठीकिस उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटना श्रीरामपूर चे अध्यक्ष नीलेश शेडगे उपाध्यक्ष प्रकाश जाधव, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी, जितेंद्र शहा , बाळासाहेब घोगरे, भानुदास चोरमल , बॉबी बकाल यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!